3 लाख शेतकऱ्यांना या दिवशी मिळणार 25% पिक विमा Crop Insurance Update Hingoli

3 लाख शेतकऱ्यांना या दिवशी मिळणार 25% पिक विमा Crop Insurance Update Hingoli

Crop Insurance Update Hingoli :- शेतकऱ्यांना 25 टक्के अग्रमी विमा रक्कम देण्याचे आदेश.. जिल्ह्यामध्ये तसेच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सप्टेंबर महिन्यात सुरुवातीला अतिवृष्टी झाली त्यामुळे जिल्ह्यातील यंदाच्या खरीप हंगामातील सोयाबीन उत्पादन हे मोठ्या प्रमाणात धोक्यात आले कापूस उत्पादन मोठ्या प्रमाणात धोक्यात आले तर उत्पादन धोक्यात आले.bank account money

E Pik Pahani List 2024
E Pik Pahani List 2024

खरीप हंगामातील सर्व पिकांना मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी अवकाळी पाऊस व पूरग्रस्त परिस्थितीचा फटका सोसावा लागला त्यामध्ये हिंगोली जिल्ह्याचा अग्रेसर नंबर होता. 50% पेक्षा कमी येत असल्यामुळे संयुक्त समितीमार्फत केलेल्या सर्वेक्षणातून आढळून आलेले आहेत की या स्थितीत पंतप्रधान पिक विमा योजनेमधील मध्यम हंगाम प्रतिकूल परिस्थितीत या जोखीमय अंतर्गत जिल्ह्यातील सर्व तीस महसूल मंडळातील

Crop Insurance Update Hingoli :- हिंगोली जिल्ह्यातील 30 महसूल मंडळातील सोयाबीन पीक विमाधारकांना 25 टक्के अग्रमी पीक विमा वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी विमा कंपनीला असे आधी देखील दिलेले आहेत. जिल्ह्यातील सप्टेंबर च्या सुरुवातीला झालेली अतिवृष्टी बाधित पिकांचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत शासनाकडून निर्देश देण्यात आले आहेत.

हिंगोली जिल्ह्यातील 30 महसूल मंडळातील साधारणता पाच तालुके यामध्ये समावेश झालेले आहेत पाच तालुक्यातील 50 गावांचा यामध्ये समावेश असणार आहेत आणि या 50 गावातील साधारणता तीन 03 लाख शेतकरी यामध्ये पात्र ठरणार आहेत.03 लाख शेतकऱ्यांना सरासरी 25 टक्के अग्रमी रक्कम सोयाबीन या पिकासाठी देण्यात येणार आहेत.

संबंधित विमाधारकांना पिक विमा नुकसानीच्या प्रमाणात विमा संरक्षित रकमेच्या 25% अग्रमी रक्कम देण्याचे आदेश सोमवारी मंजूर करण्यात आले पंतप्रधान पिक विमा हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे झालेले नुकसान ही जोखीम लागू करण्यासाठी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी आदेश दिलेले आहेत.

Crop Insurance Update Hingoli :- शासन निर्णयानुसार जिल्हाधिकारी यांच्यामार्फत नुकसानीचा अहवाल व अधिसूचना जाहीर झाल्यानंतर एका महिन्याच्या आत वरील तरतुदीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना विमा कंपनी मार्फत नुकसान भरपाई देण्यात येईल असे या शासन निर्णयांमध्ये देण्यात आलेले आहे आणि तो शासन निर्णय पार झालेला आहे.

बैठकीतील चर्चेनुसार तसेच प्राप्त सर्वेक्षण अहवालानुसार अधिसूचित पिक विमा क्षेत्रातील सोयाबीन पिकासाठी संभवता नुकसान भरपाई रकमेची 25% अग्रणी आगाऊ रक्कम सर्व विमाधारक शेतकऱ्यांना देण्याचे आदेश..

येथे क्लिक करून सविस्तर पहा…read more

Leave a Comment